पैशांची गरज आहे? गहू-हरभऱ्याला भावही मिळत नाही? मग हा उपाय करा..

Wheat gram prices : सध्या अनेक शेतकऱ्यांकडे गहू, हरभरा, ज्वारी, मका यांसारखे रब्बी हंगामातील पीकसाठा आहे. तसेच मागील खरीप हंगामातील सोयाबीनही अजून विकला गेलेला नाही. बाजारात दर कमी असल्यामुळे शेतकरी माल विक्रीबाबत संभ्रमात आहेत. अशा वेळी महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाची ‘शेतमाल तारण कर्ज योजना’ शेतकऱ्यांसाठी उपयोगी ठरू शकते. या योजनेअंतर्गत माल गोदामात ठेवून त्यावर […]
सावधान! उष्णता वाढतेय पशुधनासह शेळ्या व कोंबड्यांची अशी घ्या काळजी..

Increasing heat : उन्हाळ्याच्या तीव्रतेने शेतकऱ्यांसोबतच पशुपालक, कुक्कुटपालक आणि शेळीपालकांसाठीही आव्हान निर्माण केले आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील विभागीय संशोधन केंद्र अर्थातच ए.एम.एफ.यू. इगतपुरीकडून प्राप्त सल्ल्यानुसार, पुढील काही दिवस हवामान उष्ण व कोरडे राहणार असून कमाल तापमान ४०–४१ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत जनावरांचे संरक्षण आणि उत्पादन टिकवणे फार महत्त्वाचे आहे. जनावरांची काळजी […]
एप्रिल-मे महिन्यात या जातीची सिमला मिरची लागवड करा, तुम्हाला भरपूर नफा मिळेल..

Capsicum cultivation : भारतात एप्रिलपासून उन्हाळा सुरू होतो आणि याच काळात उष्णतेचा खूप त्रास होतो. अशा परिस्थितीत, या हंगामात काय वाढवायचे याबद्दल दुविधा आहे. पण एक भाजी अशी आहे ज्याची लागवड या हंगामात योग्य मानली जाते. आपण यलो वंडर या कॅप्सिकम जातीबद्दल बोलत आहोत, ज्याबद्दल तज्ञ म्हणतात की एप्रिल आणि मे हे महिने त्याच्या लागवडीसाठी […]
उन्हाच्या झळांत केळी, आंबा बागांची अशी घ्या काळजी..

banana and mango gardens : सध्या राज्याच्या अनेक ठिकाणी उन्हाचा तीव्र चटका जाणवत असून, यामुळे फळबागा आणि भाजीपाला पिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने दिलेल्या ताज्या सल्ल्यानुसार, केळी आणि आंबा बागा सध्या अत्यंत संवेदनशील अवस्थेत असून, योग्य उपाययोजना केल्यास उत्पादनात सुधारणा शक्य […]
राज्यात या बाजारात हरभऱ्याला साडेसात हजाराचा भाव…

Harbhara bajarbhav : काल ७ एप्रिल रोजी राज्यात हरभऱ्याची एकूण आवक ७२ हजार ४१० क्विंटल इतकी झाली. यावेळी हरभऱ्याला मिळालेला सरासरी बाजारभाव सुमारे ५७०० रुपये प्रती क्विंटल होता. केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी यंदा जाहीर केलेला हमीभाव ६,३५२ रुपये प्रति क्विंटल आहे. त्यामुळे सध्याचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा सुमारे ६५० रुपये इतका कमी आहे. काल सोमवारी कारंजा बाजार […]
द्राक्षाला अवकाळीचा फटका? काळजी करू नका या टिप्समुळे वाचतील द्राक्षबागा…

Unseasonal for grapes : अवकाळी पावसापूर्वी शेतातील माती वापसा स्थितीत असावी, जेणेकरून मुळे पाणी शोषून घेत नाहीत आणि छत आणि गुच्छांमध्ये स्थलांतरित होऊ शकत नाहीत ज्यामुळे बेरी कॅकिंगची समस्या उद्भवते. द्राक्षबागेत योग्य उतार असल्यास पावसाचे पाणी वाहून जाईल, अन्यथा द्राक्षबागेत आर्द्रता वाढली असती. दरम्यान सध्याच्या स्थितीत द्राक्ष उत्पादनकांनी काय काळजी घ्यायची याबद्दल महात्मा फुले राहुरी […]
शेतकरी बांधवांनो सावधान! पुढेही अवकाळी पावसाचा धोका..

Maharashtra weater and rain: राज्यात २ मार्च रोजी विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी या जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. विदर्भात अमरावती, अकोला, नागपूर परिसरातही विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद झाली. कोकणातील काही भागांतही हलका पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि डाळींच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता […]
पावसाचा अंदाज; उस आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी ?

Rain forecast : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. २८ व २९ मार्च रोजी नांदेड जिल्ह्यात, तर २८ ते ३० मार्च दरम्यान धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस होईल. ३१ मार्च व १ एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, […]
उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दिलासा; आता दिवसा वीज मिळणार!..

farmers : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र हे संपूर्ण शेतीसाठी सौरऊर्जा वापरणारे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत […]
नागपूरच्या शेतकऱ्यांसाठी दिलासा; दीड हजार जलस्त्रोत होणार जिवंत..

Relief for farmers : नागपूर जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील दीड हजार जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करून जलसंधारणाची कामे हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवता येईल आणि शेतकऱ्यांना स्थिर व शाश्वत जलस्रोत उपलब्ध होतील. नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड आणि इतर तालुक्यांमध्ये दरवर्षी तीव्र पाणीटंचाई […]