धान उत्पादक शेतकऱ्यांना कधी मिळणार नुकसानभरपाई? जाणून घ्या..

paddy farmers : शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने असते, नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली जाते. शासन धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने असून राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात येईल, असे कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना […]
देशात आणि राज्यात किती रब्बी कांदा लागवड झाली? बाजारभाव कसे राहतील?

Rabi onion : अनेक शेतकऱ्यांना भविष्यात मिळणाऱ्या रब्बीच्या कांद्याच्या बाजारभावाबद्दल काळजी आहे. त्यातच मध्यंतरी अनेक माध्यमांतून रब्बी कांद्याबद्दल उलटसुलट माहिती आली आणि शेतकरी गोंधळून गेले. काही ठिकाणी तर रब्बीची लागवड यंदा २५ ते ३० टक्के वाढली असल्याचे सांगितले गेले. मात्र नुकतीच केंद्र सरकारने देशाची २४ फेब्रुवारी पर्यंतची एकूण लागवड जाहीर केली असून राज्याचीही रब्बी लागवड […]
हवामान कोरडे राहणार; उशिराचा गहू आणि मक्याची अशी घ्या काळजी..

wheat and corn : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी पुढीलप्रमाणे सल्ला दिला आहे. त्यानुसार पिकास, फळबागेस, […]
द्राक्षावरील काळ्या बुरशीच्या बंदोबस्तासह; आंबा आणि डाळिंबाची अशी घ्या काळजी..

Care of mango and pomegranate : या आठवड्यातील वातावरणानुसार द्राक्ष, डाळिंब आणि आंबा यांची काय काळजी घ्यायची याचा सल्ला महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील कृषी हवामानच्या तज्ज्ञांनी दिला आहे. द्राक्षावरील काळी बुरशी:काळ्या बुरशीची लागण साधारणतः फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांमध्ये आढळून येते. काळ्या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर व मण्यांवर काळ्या रंगाची पावडर दिसून येते. त्यामुळे द्राक्षांचा […]
अॅग्रीस्टॅक’ योजनेत कशी नोंदणी करायची? जाणून घ्या..

Agristack Scheme : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ पासून महाराष्ट्रासह देशातील २४ राज्यांमध्ये ‘अॅग्रीस्टॅक’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची आधार क्रमांकाशी संलग्न माहिती एकत्रित करून त्यांना विशिष्ट ओळख क्रमांक प्रदान करणे, तसेच केंद्र व राज्य […]
उन्हाळी कांदा खातोय भाव; लाल कांदाही स्थिरावला, कसे आहेत कांदा बाजारभाव…

Important News : विविध योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अनेक कृषी योजनांमध्ये शेतकऱ्यांना शेती उपयोगी औजारे, शेड नेट असे साहित्य मिळते. आता असे साहित्य स्वत:साठी न वापरल्यास संबंधित शेतकरी योजनांसाठी ब्लॅक लिस्ट होणार असून भविष्यात त्याला कुठल्याही योजनेचा लाभ मिळणार नाही अशी तरतूद लवकरच शासन प्रस्तावित करत आहेत. या प्रकारामुळे जे गरजू आहेत […]
टोमॅटोला पाटण, कराडला सर्वाधिक दर; जाणून घ्या टोमॅटोची बाजारभाव..

Tomato rate : टोमॅटोचे रब्बी हंगामातील उत्पादन क्षेत्र यंदा वाढल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे बाजारभावात घट होण्याचा अंदाज आहे. मात्र त्यातील घट मागच्या सुमारे दोन महिन्यांपासून सुरू असल्याचे दिसत आहे. मागच्या आठवड्यात ५०० रुपये सरासरी दरापर्यंत घसरलेला टोमॅटो या आठवड्यात मात्र काहीसा वधारलेला दिसला. आज सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी पुणे बाजारात टोमॅटोची १६५१ क्विंटल […]
उन्हाळ्यात कोंबड्यांची अशी घ्या काळजी..

Chicken farming : हवामान बदलत असून लवकरच उन्हाळी हंगामाला सुरूवात होणार आहे. अशा वेळी आधीच उपाययोजना करून पोल्ट्रीचे नियोजन करणे योग्य होते. कोंबड्यांना ताण-तणावापासून सांभाळणे ही यशस्वी कुक्कुटपालनाची गुरुकिल्ली आहे. कोंबड्यांना अनेक कारणांमुळे ताण येतो. परंतु, सर्वांत जास्त प्रश्न असतो, उन्हामुळे येणारा ताण म्हणजेच “हिट स्ट्रेस!’ कोंबड्यांचे शरीर तापमान हे मुळातच जास्त असते. शिवाय मनुष्य […]
कोबी आणि फुलकोबीवरील गड्डा पोखरणाऱ्या अळीचे कसे नियंत्रण कराल…

Worm control : अनेक शेतकऱ्यांनी कोबी आणि फुलकोबीची लागवड केली असून त्यांना गड्डा पोखरणारी अळीसह अन्य रोगांचा सामना करावा लागत आहेत. त्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी उपाय सुचवला आहे. कोबी व फुलकोबी पिकावरील गड्डा पोखरणा-या अळीच्या नियंत्रणासाठी ४% निबोंळी अर्काची फवारणी करावी. अळीचा प्रादुर्भाव जास्त असल्यास स्पिनोसॅड २.५ एस सी (SC) १२ मिली प्रति […]
तुमच्या बागेतील द्राक्षघड मलूल पडत आहेत? असा करा उपाय..

Farming grapes : हलक्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा बागेमध्ये जास्त पाणी द्यावे लागते. वाढत्या तापमानाच्या स्थितीमध्ये बागेला पाणी किती लागेल, याचा अंदाज शेतकऱ्यांना न आल्यास मण्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या पाण्याची गरज पूर्ण होत नाही. परिणामी मणी तूज पडताना दिसून येतात. तर भारी जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते. इथे पाणी […]