Give a missed call to order – 9096633907

एप्रिल-मे महिन्यात या जातीची सिमला मिरची लागवड करा, तुम्हाला भरपूर नफा मिळेल..

एप्रिल-मे महिन्यात या जातीची सिमला मिरची लागवड करा, तुम्हाला भरपूर नफा मिळेल..

Capsicum cultivation

Capsicum cultivation : भारतात एप्रिलपासून उन्हाळा सुरू होतो आणि याच काळात उष्णतेचा खूप त्रास होतो. अशा परिस्थितीत, या हंगामात काय वाढवायचे याबद्दल दुविधा आहे. पण एक भाजी अशी आहे ज्याची लागवड या हंगामात योग्य मानली जाते. आपण यलो वंडर या कॅप्सिकम जातीबद्दल बोलत आहोत, ज्याबद्दल तज्ञ म्हणतात की एप्रिल आणि मे हे महिने त्याच्या लागवडीसाठी […]

उन्हाच्या झळांत केळी, आंबा बागांची अशी घ्या काळजी..

Add a heading (1)

banana and mango gardens : सध्या राज्याच्या अनेक ठिकाणी उन्हाचा तीव्र चटका जाणवत असून, यामुळे फळबागा आणि भाजीपाला पिकांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणीच्या ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ज्ञ समितीने दिलेल्या ताज्या सल्ल्यानुसार, केळी आणि आंबा बागा सध्या अत्यंत संवेदनशील अवस्थेत असून, योग्य उपाययोजना केल्यास उत्पादनात सुधारणा शक्य […]

राज्यात या बाजारात हरभऱ्याला साडेसात हजाराचा भाव…

harbhara bajarbhav

Harbhara bajarbhav  : काल ७ एप्रिल रोजी राज्यात हरभऱ्याची एकूण आवक ७२ हजार ४१० क्विंटल इतकी झाली. यावेळी हरभऱ्याला मिळालेला सरासरी बाजारभाव सुमारे ५७०० रुपये प्रती क्विंटल होता. केंद्र सरकारने हरभऱ्यासाठी यंदा जाहीर केलेला हमीभाव ६,३५२ रुपये प्रति क्विंटल आहे. त्यामुळे सध्याचा बाजारभाव हा हमीभावापेक्षा सुमारे ६५० रुपये इतका कमी आहे. काल सोमवारी कारंजा बाजार […]

द्राक्षाला अवकाळीचा फटका? काळजी करू नका या टिप्समुळे वाचतील द्राक्षबागा…

Unseasonal for grapes

Unseasonal for grapes : अवकाळी पावसापूर्वी शेतातील माती वापसा स्थितीत असावी, जेणेकरून मुळे पाणी शोषून घेत नाहीत आणि छत आणि गुच्छांमध्ये स्थलांतरित होऊ शकत नाहीत ज्यामुळे बेरी कॅकिंगची समस्या उद्भवते. द्राक्षबागेत योग्य उतार असल्यास पावसाचे पाणी वाहून जाईल, अन्यथा द्राक्षबागेत आर्द्रता वाढली असती. दरम्यान सध्याच्या स्थितीत द्राक्ष उत्पादनकांनी काय काळजी घ्यायची याबद्दल महात्मा फुले राहुरी […]

शेतकरी बांधवांनो सावधान! पुढेही अवकाळी पावसाचा धोका..

Maharahtra weather

Maharashtra weater and rain: राज्यात २ मार्च रोजी विविध भागांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातले. मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी या जिल्ह्यांत गडगडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. विदर्भात अमरावती, अकोला, नागपूर परिसरातही विजांच्या कडकडाटासह पावसाची नोंद झाली. कोकणातील काही भागांतही हलका पाऊस पडला. या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि डाळींच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता […]

पावसाचा अंदाज; उस आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी ?

Rain forecast

Rain forecast : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. २८ व २९ मार्च रोजी नांदेड जिल्ह्यात, तर २८ ते ३० मार्च दरम्यान धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस होईल. ३१ मार्च व १ एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, […]

उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दिलासा; आता दिवसा वीज मिळणार!..

farmers

farmers : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र हे संपूर्ण शेतीसाठी सौरऊर्जा वापरणारे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत […]

नागपूरच्या शेतकऱ्यांसाठी दिलासा; दीड हजार जलस्त्रोत होणार जिवंत..

Relief for farmers

Relief for farmers : नागपूर जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील दीड हजार जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करून जलसंधारणाची कामे हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवता येईल आणि शेतकऱ्यांना स्थिर व शाश्वत जलस्रोत उपलब्ध होतील. नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड आणि इतर तालुक्यांमध्ये दरवर्षी तीव्र पाणीटंचाई […]

राज्यात येणार उष्णतेची लाट; शेतकरी बांधवांनो असा करा बचाव..

Heat Wave

Heat Wave : प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई, भारतीय हवामान विभाग यांच्याकडून राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येण्याबाबत हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण निर्माण होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेदरम्यान परिणाम कमी करण्यासाठी आणि उष्मघातामुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खालील […]

या सप्ताहात ऊस, हळद पिकाची कशी घ्याल काळजी?

Hald & Sugarcane

Turmeric crop : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे. ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण […]