कापूस विकायचा की साठवायचा?

आज सकाळी कोपरना बाजारात कापसाला (Kapus bajarbhav) सरासरी 7 हजार रुपयांचा प्रती क्विंटल बाजार भाव मिळाला. या ठिकाणी सुमारे साडेतीन हजार क्विंटल आवक झाली आहे. सध्या बाजारात लांब आणि मध्यम स्टेपलच्या कापसाला (cotton Market price) सरासरी 7 हजार दोनशे ते 7 हजार 300 रुपयांचा भाव मिळत आहे, तर लोकल कापसाला सरासरी 7 हजार रुपयांच्या आसपास […]
लासलगावला लाल कांद्याला आज काय बाजारभाव मिळाला उन्हाळी कांद्याचे काय आहेत दर

मागील दोन दिवसांपासून राज्यातील बाजारसमित्यांमध्ये लाल आणि उन्हाळ कांदा मिळून सरासरी पावणेदोन लाख क्विंटल आवक होत आहे. आज सकाळच्या (Today’s onion market rate) सत्रात मात्र कांदा आवक (Kanda Bajarbhav) सुमारे 25 हजार क्विंटल इतकी झाली. मागील आठवड्याच्या तुलनेत कांदा बाजारभावात काहीशी घसरण दिसली, तरी बाजारभाव बºयापैकी टिकून असल्याचे दिसून येत आहे. आज दिनांक 15 नोव्हेंबर […]
मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना: वार्षिक ३ गॅस सिलेंडर मोफत सह शासनाने दिले हे निर्देश, वाचा सविस्तर.

सध्याच्या स्थितीत काही प्रकरर्णी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान मिळण्यास अडचणी येत आहेत . या स्थितीत घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलानांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, ज्यामुळे अन्नपूर्णा योजनेंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांच्या खात्यात जमा कारणात येईल.
ऑक्टोबरमध्ये करा या भाज्यांची लागवड तुम्हाला मिळेल बंपर उत्पादन..

भाजीपाला शेती करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कृषी तज्ज्ञांच्या मते ऑक्टोबर महिन्यात भाजीपाल्याची पेरणी केली तर जानेवारी ते फेब्रुवारीपर्यंत काही हिरव्या भाज्या तयार होतात. अशा वेळी तुम्हाला बाजारात चांगला भाव मिळू शकतो. कृषी तज्ज्ञांच्या मते, या काळात शेतकरी गाजर,मुळा, फ्लॉवर, ब्रोकोली, वाटाणा, पालक ऑक्टोबर महिन्यात लावू शकतात. यांची लागवड करून चांगला नफा मिळू शकतात .
सोयाबीन आणि कापुस अनुदानासाठी घरच्या घरी ई-केवायसी कशी कराल जाणून घ्या सविस्तर..

शासनाच्या आर्थिक सहाय्य योजनेचा लाभ कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये पोहोचावा, यासाठी महाराष्ट्र राज्याने ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली आहे.यशस्वीरित्या आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतरच एकवेळ अनुदान वितरणासाठी पात्र ठरतात. त्यामुळे आर्थिक सहाय्य योजनेंतर्गत लाभ प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक आहे.
राज्यातील कोतवाल पदावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यानंसाठी आनंदाची बातमी, पगारवाढी सह अनुकांपा धोरण लागू.

कोतवाल हा गावातील तलाठी यांनी सांगितलेली कामे तसेच गौणखनिज देखरेख करतो. त्याला तलाठी सहायक देखील म्हणतात .