डिसेंबर सुरू झाला, कापसाला सध्या काय बाजारभाव मिळतोय? जाणून घ्या…

Kapus bajarbhav : दिनांक २ डिसेंबर रोजी राज्यात हिंगणघाट बाजारसमिततीत मध्यम स्टेपल कापसाची ८ हजार क्विंटल आवक झाली. याठिकाणी किमान दर ६ हजार ९०० रुपये प्रति क्विंटल, तर सरासरी बाजारभाव ७१०० रुपये प्रति क्विंटल असा होता. बार्शी टाकळी बाजारात मध्यम स्टेपलच्या कापसाची साडेसात हजार क्विंटल आवक झाली या ठिकाणी कापसाला सरासरी बाजारभाव ७ हजार ४७१ […]
या सप्ताहात टोमॅटोची लाली वाढली, पण कांद्याची घटली, काय आहे कारण?

सध्या बाजारात मिळणारे कांद्याचे बाजारभाव तुलनेने समाधानकारक असले, तरी या आठवड्यात कांद्याच्या किंमती घसरल्या आहेत, तर टोमॅटोच्या किंमती मात्र वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कांद्यात (onion prices) अशी झाली घट.. कांद्याची बाजारातील लासलगाव मागील सप्ताहातील सरासरी किंमती रु. ४३९२ प्रती क्विंटल होत्या. मागील आठवड्याच्या तुलनेत किंमतींत ८ टक्केनी घट झाली आहे. बाजार माहिती विश्लेषण आणि […]
लाल कांदा उत्पादकांना खुशखबर; श्रीलंकेच्या या निर्णयामुळे कांद्याला येणार चांगले दिवस…

यंदा बाजारात खरीप आणि लेट खरीपाच्या कांद्याचे उत्पादन चांगले होणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिला आहे. त्यामुळे लाल कांद्याचे बाजारभाव नियंत्रणात राहतील असा जाणकारांचा अनुमान होता. मात्र नवीन कांदा बाजारात आला, तरी सध्याचे लाल कांद्याचे बाजारभाव लासलगाव व पिंपळगाव बाजारात सरासरी ३ हजार रुपयांपर्यंत टिकून आहेत. तर सोलापूर बाजारात लाल कांद्याला सरासरी २५०० रुपये […]
पुणे, सोलापूरसह लसणाचा बाजार घसरला, आज काय आहेत दर….

Garlic Price : मागील तीन-चार दिवसांपासून सुमारे ४५ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहचलेले लसणाचे बाजारभाव आज (दि. २९ नोव्हें) बऱ्यापैकी खाली आले असून अनेक ठिकाणी लसणाच्या बाजारभावात सुमारे १ हजार ते ४ हजार रुपयांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले पुणे बाजारसमितीत आज लसूण आवक ८२ क्विंटलने घटून आज १२१९ क्विंटल इतकी झाली. या ठिकाणी लसणाला कमीत […]
सावधान! रब्बी पिकांना पाणी देताना करू नका ही चूक, अन्यथा होतील मोठे दुष्परिणाम..

Rabi Crop irrigation mangement techniques, do’s and don’ts in Rabi water mangement सध्या रबी पिकांचा हंगाम सुरू असून अनेकांच्या शेतात गहू, हरभरा, ज्वारीची लागवड केलेली आहे. राज्यातील काही भागात पाण्याची चांगली उपलब्धता असते. काही शेतकऱ्यांकडे तर कालव्याचे आणि विहिरीचे दोन्ही प्रकारचे पाणी असते. मात्र पाणी व्यवस्थापन करताना जर ही चूक केली, तर तुम्हाला महागात पडेल. […]
या ठिकाणी मिळतोय सोयाबीनला पाच हजाराच्या आसपास बाजारभाव, तुम्ही घेतला का लाभ?

Soyabean Bajarbhav : मागील काही आठवड्यापासून बाजारसमित्यांमधील सोयाबीनचे बाजारभाव (soybean Bajarbhjav) अजूनही हमीभावाच्या खालीच असून सध्या लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनला सरासरी ४१०० ते ४३०० रुपये असा बाजारभाव मिळत आहे. लातूर बाजारात दररोज साधारण ३५ हजार क्विंटल सोयाबीनची आवक होताना दिसत आहे. अमरावती, अकोला, वाशिम या जिल्ह्यातही बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनची आवक ठिकठाक आहे. मात्र बाजारभाव कमी असूनही […]
शेतकरी मित्रांनो, आवडीचा वाहन क्रमांक मिळवणे आता सोपे, ऑनलाईन करा अर्ज..

तुमच्याकडील ट्रॅक्टर, ट्रॉली किंवा जीपसाठी पसंतीचा वाहन क्रमांक मिळविणे आता सोपे झाले आहे. नवीन नोंदणी क्रमांकाची मालिका सुरू केल्यानंतर क्रमांक आरक्षित करण्यासाठी लिलावाची प्रक्रिया परिवहन कार्यालयामार्फत राबविण्यात येते. लिलावाची ऑफलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उर्वरित अनारक्षित नोंदणी क्रमांक ऑनलाईन पद्धतीने आरक्षित करता येणार आहेत. त्यासाठी वाहन धारकांना पसंतीचा वाहन नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी परिवहन कार्यालयांमध्ये येण्याची […]
सरकार स्थापनेसाठी शरद पवार, उद्धव ठाकरे आणि शिंदे पुन्हा एकत्र येणार?

Maharashtra CM: विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्यात महायुतीला सर्वाधिक मते मिळाल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदासाठी कोण?? याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांचे नाव भाजपाकडून तर शिंदे यांचे नाव शिवसेनेकडून पुढे केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा घोळ महाराष्ट्रात अजूनही कायम आहे. दुसरीकडे राजकारणातील भीष्माचार्य समजले जाणारे ज्येष्ठ नेते शरद पवार हे पुन्हा एकदा मोठा राजकीय डाव टाकून […]
राज्यात पुढील चार दिवस थंडीची काय स्थिती राहणार? या ठिकाणी पडणार पाऊस

राज्यात २५ नोव्हेंबरनंतरही (Maharashtra Weather) पुढील चार दिवस वातावरणात गारवा टिकून राहणार आहे. किमान आणि कमाल तापमानात सरासरी २ अंशाने घसरण होण्याचा अंदाज ज्येष्ठ हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. उत्तर महाराष्ट्र गारठलेदरम्यान उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra Weather) थंडीचा कडाका वाढला असून किमान आणि कमाल तापमानात सरासरीपेक्षा १ ते ४ अंश सेल्सियसने घसरण झाली […]
यंदा गहू, हरभऱ्याचे उत्पादन वाढवायचे आहे? असे करा पाणी व्यवस्थापन..

Water Management for Gehu and Chanaa crops in Rabi season गहू हरभऱ्यासाठी योग्य पाणी व्यवस्थापन केल्यास उत्पादनात वाढ होते. गव्हासाठी (Gehu) असे करा पाणी व्यवस्थापनःगव्हाच्या (Wheat) पिकास त्याच्या संपूर्ण कालावधीत एकूण ४० सेंटीमीटर पाण्याची गरज असते. हे पाणी जमिनीच्या प्रकारानुसार प्रत्येक पाळीत ८ ते १० सेंटिमीटर अशा तऱ्हेने एकूण ५ ते ६ पाळयांतून विभागून द्यावे. […]