इथेनॉल निर्यातीला परवानगी मिळण्याची शक्यता..

Ethanol exports : तेल कंपन्यांनी साखर आधारित इथेनॉलला मागणी कमी नोंदविल्याने इथेनॉलच्या खता बाबत चिंताग्रस्त असणाऱ्या साखर उद्योगाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय पेट्रोलिअम मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी लोकसभेत गुरुवारी (ता. ११) या बाबत सकारात्मक भाष्य केल्याने इथेनॉल निर्यातीचा निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. श्री. पुरी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले, की इथेनॉल […]
ऊस, कपाशी, मका पिकाला तूर ठरतेय पर्याय…

Tur farming : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील पोखरी हे गाव शिवना टाकळी उजव्या काळव्यामुळे बागायती पट्ट्यात मोडते. अवघ्या २२००-२३०० लोकसंख्येचे हे छोटेसे गाव आज महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रात चर्चेचा विषय ठरत आहे. कारण, कपाशी, मका, सोयाबीन, ऊस यांसारख्या पारंपरिक नगदी पिकांना मागे टाकत गावात तब्बल ५० एकरहून अधिक क्षेत्रावर गोदावरी (बिडीएन २०१३-४१) वाणाची तूर फुलली आहे. या […]
प्रगतिशील शेतकऱ्याची यशोगाथा – रमेश शिवाजी चव्हाण…

success story : कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला आणि स्वतःच्या अनुभवाचा योग्य वापर करून कमी क्षेत्रातही मोठे उत्पादन घेता येते याचे उत्तम उदाहरण म्हणजे रमेश शिवाजी चव्हाण. पंचायत समितीचे माजी सदस्य असलेले हे प्रगतिशील शेतकरी फक्त एक एकर क्षेत्रात २० क्विंटल भुईमूग उत्पादन घेऊन १ लाख १६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवतात. हिरवळीचे खत: […]
हरभऱ्यावरील घाटअळी नियंत्रणासाठी पक्षी थांबे उपयुक्त तज्ज्ञांचे मार्गदर्शन…

Control of grubs on gram : राज्यातील अनेक भागांत हरभऱ्याच्या पिकावर घाटअळीचा प्रादुर्भाव वाढत असून शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. कृषी तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करण्याचे आवाहन केले आहे. 🐛 रोगाचा प्रादुर्भाव सुरुवातीला लहान अळ्या पानांचे आवरण खरडून खातात. विकसित अळ्या कळ्या, फुले व आतील दाणे फस्त करतात. काही पानांवर जाळीदार व […]
कावेरी वामन केळीची नवी जात, शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण…

New variety of banana : कृषी क्षेत्रात सतत नवनवीन प्रयोग होत असताना, केळीच्या उत्पादनात क्रांती घडवणारी एक नवी जात शेतकऱ्यांच्या चर्चेत आली आहे. “कावेरी वामन” या कमी उंचीच्या, दीड महिना लवकर येणाऱ्या केळीच्या जातीने शेतकऱ्यांना उत्पादन व बाजारपेठेतील स्पर्धेत नवा आत्मविश्वास दिला आहे. 🌱 कमी उंचीचे वैशिष्ट्य या जातीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची कमी उंची. पारंपरिक […]
उसातील सोयाबीनच्या आंतरपिकाने केला चमत्कार,३२ गुंठ्यांत साडेसोळा क्विंटल अन् ९० हजारांची कमाई…

Soyabin intercrop : कराड तालुक्यातील केंजळ-कवठे येथील सचिन केंजळे यांनी दाखवून दिलेला शेतीतील प्रयोग हा आजच्या काळातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. फक्त ३२ गुंठ्यांमध्ये सोयाबीन पिक घेऊन त्यांनी तीन महिन्यांत साडेसोळा क्विंटल उत्पादन मिळवले आणि तब्बल ९० हजार रुपयांचा नफा कमावला. विशेष म्हणजे हे पीक त्यांनी उसाच्या आंतरपीक स्वरूपात घेतले. प्रयोगाची पद्धत सेंद्रिय खतांचा वापर: […]
साडेपाच लाख शेतकऱ्यांना दिलासा ,१ हजार कोटींचे अनुदान खात्यावर जमा…

compensation for damages : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा सरकारने केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या साडेपाच लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट १ हजार कोटी रुपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. या निर्णयामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीचा आर्थिक आधार मिळणार असून, शेतीसाठी आवश्यक गुंतवणूक करण्यास मदत होणार आहे. 🌾 अनुदानाची थेट बँक खात्यात जमा रक्कम राज्य […]
शेतकऱ्यांना दिलासा वाटणीपत्राची मोजणी आता अधिक अधिकृत व कायदेशीर….

Registered distribution : शेतकरी कुटुंबातील वडिलोपार्जित जमिनीच्या पोटहिस्सा मोजणीसाठी आकारले जाणारे शुल्क केवळ २०० रुपयांवर आणल्याने जमीनवाटप प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण आणि व्यापक बदल घडून आला आहे. पूर्वी हजारोंच्या शुल्कामुळे आर्थिक बोजा सहन करावा लागणाऱ्या शेतकऱ्यांना आता डिजिटल प्रणालीच्या मदतीने अधिक सुलभ, पारदर्शक आणि कमी खर्चिक सेवा उपलब्ध होत आहेत. महाभूमिअभिलेख संकेतस्थळावरील समावेश, ‘ई-मोजणी व्हर्जन २.०’ […]
रब्बी पेरणीचा वेग मंदावला, नोव्हेंबरअखेर फक्त १६% क्षेत्रात लागवड पूर्ण…

Rabi sowing : राज्यात रब्बी हंगामाची सुरुवात झाली असली तरी पेरणीची गती अत्यंत संथ आहे. १० नोव्हेंबर २०२५ पर्यंत केवळ ९.१५ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, हे सरासरी रब्बी क्षेत्राच्या अवघ्या १६ टक्के इतके आहे. गतवर्षी याच काळात १५.३४ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती, जी सरासरीच्या २७ टक्के होती. यंदा पेरणी क्षेत्रात तब्बल […]
पीएम किसानचा 21 वा हप्ता नोव्हेंबरमध्ये खात्यात जमा होणार…

PM Kisan : पीएम किसान योजनेचा 21 वा हप्ता अखेर जाहीर गेल्या अनेक दिवसांपासून देशभरातील शेतकरी पीएम किसान योजनेच्या 21 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होते. बिहार विधानसभा निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे हा हप्ता काही काळ लांबणीवर पडला होता. मात्र आता निवडणुका संपल्यानंतर केंद्र सरकारने अधिकृत घोषणा केली आहे. 👉 19 नोव्हेंबर 2025 रोजी देशातील जवळपास 11 कोटीहून अधिक […]