कोरडवाहूसाठी बीटी कपाशीचे नवे वाण; बियाणेही मिळते आणि उत्पादनही वाढते…

cotton varieties : नांदेड येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कापूस संशोधन केंद्राने विकसित केलेल्या दोन नवीन बीटी कापूस वाणांना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय वाण निवड समितीने औपचारिक मान्यता दिली आहे. एनएच २२०३७ बीटी बीजी २ आणि एनएच २२०३८ बीटी बीजी २ या वाणांची दिनांक १९ जून २०२५ रोजी पार पडलेल्या बैठकीत महाराष्ट्र, मध्यप्रदेश […]
जास्त पावसामुळे कापसाच्या शेतात मुळे कुजण्याचा धोका…

Cotton fields : राज्यातील अनेक भागात जास्त पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचल्याने कपाशी पिकावर प्रतिकूल परिणाम होत आहे. अनेक ठिकाणी आकस्मिक मर आणि मूळकूज रोगाची लक्षणे दिसून येत असून पिकांच्या उत्पादनक्षमतेवर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी वेळीच पीक व्यवस्थापन उपायांची अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. कृषी विद्यापीठाच्या कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्रातील तज्ज्ञ डॉ. भगवान आसेवर, […]
समाधानकारक पावसात मका, सोयाबीन, बाजरी आणि भुईमूग पेरणीसाठी अशी घ्या काळजी…

Crop care : राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये मागील आठवड्यात समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या लागवडीसाठी योग्य स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामीण कृषि मौसम सेवा केंद्र, इगतपुरी यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, मका, सोयाबीन, बाजरी आणि भुईमूग या पिकांसाठी पेरणीचे नियोजन करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात. मका पेरणीसाठी सपाट वाफ्यावर पेरणी करावी. पेरणीचे अंतर लवकर पिकणाऱ्या जातींसाठी ६०x२० सेमी, […]
दिलासादायक, फळपीक विमा योजनेच्या नोंदणीला मुदतवाढ…

Insurance plan : हवामान आधारित फळपीक विमा योजनेच्या मर्यादित कालावधीत केंद्र सरकारने मुदतवाढ देऊन राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. राज्याचे कृषिमंत्री अँड माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य शासनाच्या योग्य समन्वयामुळे पिक विमा काढण्यासाठी शेतकऱ्यांना आता ६ जुलै २०२५ पर्यंत अर्ज करता येणार आहे. हवामान आधारित फळपीक विमा योजनेंतर्गत मृग बहार २०२५ मध्ये द्राक्ष, […]
खरीपासाठी शासन सज्ज; खते-बियाणांसाठी स्वतंत्र यंत्रणा, नुकसानभरपाईही देणार…

Kharif season : यंदा जून महिन्यात समाधानकारक पावसामुळे राज्यभरात खरीप हंगामाच्या पेरण्या वेळेत पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले असून, पेरणीपूर्व तयारीपासून संभाव्य नुकसानीपर्यंत सर्वच पातळीवर यंत्रणा सक्रिय ठेवण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खते उपलब्ध करून देण्यासाठी यंदा वेगळी यंत्रणा उभारली आहे. बियाणे दुकानदारांवर थेट […]
यंदा पीक विम्यासाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या…

Crop insurance : महाराष्ट्र शासनाने खरीप 2025 व रब्बी 2025-26 हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुधारित स्वरूपात लागू केली आहे. यामध्ये उत्पादनावर आधारित कप आणि कॅप मॉडेल 80:110 पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ही योजना फक्त अर्धसुरक्षित क्षेत्रातील अर्धसुरक्षित पिकांसाठीच लागू असून, क्षेत्र आधारित पद्धतीने नुकसान भरपाई निश्चित होईल. विमा भरपाई कोणत्या पिकासाठी मिळेल?खरीप हंगामासाठी खालील […]
राज्यात संरक्षित शेतीतून उत्पादन वाढीस मिळणार चालना…

agricultural production : शाश्वत शेतीसाठी पायाभूत सुविधा उभारणी आणि प्रयोगशील शेतीस प्रोत्साहन देणे हे राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट ठरत आहे. फळपिकांची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, तसेच त्या-त्या पिकासाठी योग्य अशा संरचनात्मक तंत्रज्ञानाचा अभ्यासपूर्वक अवलंब करावा, असे निर्देश शासन पातळीवरून देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या वतीने आयोजित तांत्रिक आढावा बैठकीत फळपिकांमध्ये […]
ऑनलाइन जमीन नोंदी: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!…

Online land records: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि नवीन डिजिटल सुविधा १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांना सातबारा, ८अ उतारे आणि इतर जमीन कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर फक्त १५ रुपये शुल्कात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महाकरार: डिजिटल सुविधाशेतकऱ्यांना आता महाभूमी पोर्टलवर मोबाईल नोंदणी करून ही डिजिटल सेवा मिळवता येईल. यामुळे शेतकऱ्यांचा […]
नाशिकमध्ये डीएपी खताचं संकट आणि पर्याय…

DAP fertilizer : नाशिक जिल्ह्यात खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू आहे. या काळात शेतकऱ्यांकडून डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खताची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र, डीएपी खताची उपलब्धता कमी झाल्याने काही ठिकाणी त्याचे दर वाढले आहेत. याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असून, कृषी विभागाने यावर लक्ष देण्याची गरज आहे. डीएपी खताची कमतरता का? डीएपी खताच्या कमतरतेचे मुख्य कारण पुरवठा साखळीतील […]
या योजनेमुळे अख्ख्या गावाच्या लाईट बिलाची झंझट संपणार; शेतकऱ्यांनाही फायदा…

‘Model Solar Village’ : सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती आपला भारत देश पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील गावे-घरे मोफत सोलर वीजेने ऊर्जावान करण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाने केला आहे. अनेक नागरिक आपल्या निवासस्थानी सोलर यंत्रणा स्थापित करून वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याची […]