Give a missed call to order – 9096633907

 कापसाबरोबर घ्या आंतरपीक; असे करा पेरणीपूर्व नियोजन…

 कापसाबरोबर घ्या आंतरपीक; असे करा पेरणीपूर्व नियोजन…

Cotton intercropping

Cotton intercropping : शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा कृषि हवामान आधारीत सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतून प्रसिद्ध करण्यात आला आहे. पेरणीस योग्य स्थिती निर्माण होईपर्यंत कोणतीही घाई न करता शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, असे विद्यापीठाच्या तज्ञांनी स्पष्ट केले आहे. जमिनीत वापसा स्थिती येण्यासाठी किमान ७५ ते १०० मिमी पावसाची नोंद […]

खरीप हंगामातील पिकांसाठी अशी सुरू करा पूर्वमशागत..

Kharif season

Kharif season : लवकरच काही ठिकाणी पडणाऱ्या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होईल, आणि खरीप हंगामाच्या सुरुवातीसाठी हे हवामान अतिशय अनुकूल ठरेल. कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २३ ते २४ अंश दरम्यान राहणार आहे. त्यामुळे उष्णता आणि आर्द्रतेचे प्रमाण पेरणीपूर्व मशागतीस पूरक असेल. खरीप पिकांत भात, बाजरी, नाचणी, सोयाबीन, उडीद, मुग, […]

यंदाच्या खरीपात पेरणीत या पद्धतीचा वापर करा; होईल मोठा फायदा..

Kharif sowing

Kharif sowing : खरीपाची लगबग सुरू असून काही शेतकऱ्यांनी पेरण्यांची घाई केली आहे. दरम्यान प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी असल्यामूळे, शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत वापसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत असे आवाहन वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, […]

रेशीम उद्योग आणि भाजीपाला शेतीसाठी महत्त्वाचा कृषीसल्ला…

Agricultural advice

Agricultural advice : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील आठवड्यात पाऊस हा सरासरीपेक्षा कमी असल्यामूळे, शेतकरी बांधवांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत वाफसा असतांना पूर्व मशागतीची कामे राहिली असल्यास पूर्व मशागतीची कामे करून घ्यावीत, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला असून भाजीपाला […]

 देवगावच्या ज्योती पाटील यांनी अन्नप्रक्रियेतून अशी आणली शेती फायद्यात..

Success story

success story : दुष्काळ, अवकाळी पाऊस, गारपीट, महागाई आणि सततच्या संकटांमुळे शेती करणारा माणूस दिवसेंदिवस हतबल होत चालला असताना, जळगाव जिल्ह्यातील एका ग्रामीण महिलेनं या संकटांवर मात करत स्वतःचं एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं आहे. शेतीसह अन्नप्रक्रिया उद्योगाचा हातभार लावून तिनं फक्त स्वतःलाच नव्हे तर इतर ग्रामीण महिलांना आत्मनिर्भरतेचा मार्ग दाखवला आहे. ही यशोगाथा आहे […]

यंदा सोयाबीन पेरणीसाठी कुठले वाण वापराल? जाणून घ्या…

Soybean varieties

Soybean varieties :  खरीप हंगाम तोंडावर आला असताना सोयाबीन लागवडीसाठी योग्य वाणांची निवड करणे ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. विविध वाणांची उत्पादकता, रोगप्रतिकारक क्षमता आणि हवामानानुसार तग धरण्याची क्षमता या सर्व बाबी लक्षात घेऊन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील अन्नपिक संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या विविध वाणांची माहिती दिली आहे. ही वाणं महाराष्ट्रासह देशभरातील […]

या आठवड्यात ऊसासह पिकांचे असे करा व्यवस्थापन…

Manage crops

Manage crops : राज्यात सध्या पावसाचे वातावरण आहे. अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झालेला आहे. या पार्श्वभूमीवर वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची या आठवड्यासाठी शिफारस केली आहे. ऊसाचे व्यवस्थापनऊस पिकावर पांढऱ्या माशीचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास, प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट […]

यंदाच्या खरिपात घरीच निंबोळी अर्क तयार करण्याच्या सोप्या टिप्स…

Kharif season

Kharif season : रासायनिक कीटकनाशकांच्या अतिरेकी वापरामुळे पिकांचे नुकसान, मातीच्या गुणवत्तेचा ऱ्हास, मानवी आरोग्यावर दुष्परिणाम आणि पर्यावरणीय संकटे या समस्या गंभीर बनल्या आहेत. यावर एक नैसर्गिक, प्रभावी व किफायतशीर उपाय म्हणजे निंबोळी अर्क. हे किटकनाशक घरच्या घरी तयार करता येते, तेही कोणताही अतिरिक्त खर्च न करता. निंबोळी अर्क म्हणजे काय? कडूनिंबाच्या पिकलेल्या फळांपासून तयार होणारा […]

यंदा राज्यात खरीपाचा पेरा वाढणार; साथी पोर्टलच्या माध्यमातून मिळणार बियाणे…

Sathi Portal

Sathi Portal : कृषी उत्पादनात महाराष्ट्राने गतवर्षी विक्रमी वाढ नोंदवली असून, अन्नधान्य उत्पादनात २७ टक्के वाढ झाली आहे. यंदा १५२ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पिके घेतली जाणार असून, बियाणे आणि खतांची आवश्यकतेपेक्षा अधिक उपलब्धता आहे. अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी खरीप हंगामा बैठकीत दिली. कृषी विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांची माहिती त्यांनी […]

पावसाळी हवामानात उन्हाळी बाजरी व भुईमुगाची अशी घ्या काळजी..

Crop care

tomato bajarbhav : सध्या राज्यात उत्तर व मध्य महाराष्ट्रासह अनेक भागात १७ ते २१ मे २०२५ या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यासोबतच ढगाळ हवामान, ३३ ते ३४ अंश सेल्सिअस दरम्यानचे कमाल तापमान आणि २३ ते २५ अंश सेल्सिअस दरम्यानचे किमान तापमान राहणार आहे. वाऱ्याचा वेगही ७ ते ११ […]