पावसाचा अंदाज; उस आणि हळद उत्पादक शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी ?

Rain forecast : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात पुढील काही दिवस हवामान ढगाळ राहण्याची शक्यता आहे. २८ व २९ मार्च रोजी नांदेड जिल्ह्यात, तर २८ ते ३० मार्च दरम्यान धाराशिव आणि लातूर जिल्ह्यात काही ठिकाणी हलका पाऊस होईल. ३१ मार्च व १ एप्रिल दरम्यान छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, […]
उन्हाळ्यात शेतकऱ्यांना दिलासा; आता दिवसा वीज मिळणार!..

farmers : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी महाराष्ट्र शासनाने ठोस पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यावर भर दिला जात आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्र हे संपूर्ण शेतीसाठी सौरऊर्जा वापरणारे देशातील पहिले राज्य ठरणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी विधानसभेत […]
नागपूरच्या शेतकऱ्यांसाठी दिलासा; दीड हजार जलस्त्रोत होणार जिवंत..

Relief for farmers : नागपूर जिल्ह्यातील पाणीटंचाईच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील दीड हजार जलस्त्रोतांचे पुनरुज्जीवन करून जलसंधारणाची कामे हाती घेण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. यामुळे भविष्यातील पाणीटंचाईवर नियंत्रण मिळवता येईल आणि शेतकऱ्यांना स्थिर व शाश्वत जलस्रोत उपलब्ध होतील. नागपूर जिल्ह्यातील काटोल, नरखेड आणि इतर तालुक्यांमध्ये दरवर्षी तीव्र पाणीटंचाई […]
राज्यात येणार उष्णतेची लाट; शेतकरी बांधवांनो असा करा बचाव..

Heat Wave : प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई, भारतीय हवामान विभाग यांच्याकडून राज्यातील काही भागात उष्णतेची लाट येण्याबाबत हवामान अंदाज वर्तविण्यात आला आहे. उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. उष्णतेच्या लाटेमुळे शारीरिक ताण निर्माण होऊन मृत्यू होण्याची शक्यता असते. उष्णतेच्या लाटेदरम्यान परिणाम कमी करण्यासाठी आणि उष्मघातामुळे होणारे गंभीर परिणाम टाळण्यासाठी खालील […]
या सप्ताहात ऊस, हळद पिकाची कशी घ्याल काळजी?

Turmeric crop : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे शक्यता आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे. ऊस पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे. ऊस पिकात खूरपणी करून तण नियंत्रण […]
धान उत्पादक शेतकऱ्यांना कधी मिळणार नुकसानभरपाई? जाणून घ्या..

paddy farmers : शासन नेहमीच शेतकऱ्यांच्या बाजूने असते, नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत केली जाते. शासन धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने असून राज्यात धान उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासन सकारात्मक आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना मदत देण्याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात येईल, असे कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना […]
देशात आणि राज्यात किती रब्बी कांदा लागवड झाली? बाजारभाव कसे राहतील?

Rabi onion : अनेक शेतकऱ्यांना भविष्यात मिळणाऱ्या रब्बीच्या कांद्याच्या बाजारभावाबद्दल काळजी आहे. त्यातच मध्यंतरी अनेक माध्यमांतून रब्बी कांद्याबद्दल उलटसुलट माहिती आली आणि शेतकरी गोंधळून गेले. काही ठिकाणी तर रब्बीची लागवड यंदा २५ ते ३० टक्के वाढली असल्याचे सांगितले गेले. मात्र नुकतीच केंद्र सरकारने देशाची २४ फेब्रुवारी पर्यंतची एकूण लागवड जाहीर केली असून राज्याचीही रब्बी लागवड […]
हवामान कोरडे राहणार; उशिराचा गहू आणि मक्याची अशी घ्या काळजी..

wheat and corn : प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ राहून हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान वसंतराव नाईक परभणी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी पुढीलप्रमाणे सल्ला दिला आहे. त्यानुसार पिकास, फळबागेस, […]
द्राक्षावरील काळ्या बुरशीच्या बंदोबस्तासह; आंबा आणि डाळिंबाची अशी घ्या काळजी..

Care of mango and pomegranate : या आठवड्यातील वातावरणानुसार द्राक्ष, डाळिंब आणि आंबा यांची काय काळजी घ्यायची याचा सल्ला महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील कृषी हवामानच्या तज्ज्ञांनी दिला आहे. द्राक्षावरील काळी बुरशी:काळ्या बुरशीची लागण साधारणतः फेब्रुवारी ते मार्च या महिन्यांमध्ये आढळून येते. काळ्या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे पानांवर व मण्यांवर काळ्या रंगाची पावडर दिसून येते. त्यामुळे द्राक्षांचा […]
अॅग्रीस्टॅक’ योजनेत कशी नोंदणी करायची? जाणून घ्या..

Agristack Scheme : कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक पद्धतीने देणे सुलभ व्हावे, याकरिता केंद्र शासनाने १४ ऑक्टोबर २०२४ पासून महाराष्ट्रासह देशातील २४ राज्यांमध्ये ‘अॅग्रीस्टॅक’ योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. शेतकऱ्यांची आधार क्रमांकाशी संलग्न माहिती एकत्रित करून त्यांना विशिष्ट ओळख क्रमांक प्रदान करणे, तसेच केंद्र व राज्य […]