थंडी वाढतेय, शेळ्या मेंढ्यांसह जनावरांची अशी घ्या काळजी..

Dairy farming: महाराष्ट्रात बहुतेक सर्वच ठिकाणी थंडीचा कडाका कायम असून या काळात शेळ्या, मेंढ्या यांच्यासह गाई, म्हशी व पशुधनाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. हिवाळ्यात गोठा व्यवस्थापन असे करा* १. वारा, थंडीपासून संरक्षण करण्यासाठी योग्य निवारा, गाभण गाई-म्हशींची योग्य व्यवस्था, आरामदायी व उबदार बसण्याची सुविधा तसेच शक्य तेवढे कोरडे वातावरण ठेवावे.२. गोठा हवेशीर असावा. पुरेसा […]
शेतकऱ्यांना विनातारण मिळणाऱ्या २ लाख कर्जचा लाभ कसा घ्यायचा?

kcc agriculture loan: शेतकऱ्यांना किसान कार्डच्या (kcc) च्या माध्यमातून मिळणाऱ्या कर्जाची मर्यादा रिझर्व्ह बँकेने वाढविली आहे. कृषी क्षेत्राला आर्थिक आधार देण्यासाठी आणि लागवडीवरचा खर्च कमी करण्याच्या उद्देशाने भारतीय रिझर्व्ह बँकेने अतिरिक्त तारण मुक्त कर्ज रकमेच्या मर्यादेत वाढ करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. तसेच शेतीशी संलग्न अन्य कामांसाठीही कर्ज उपलब्ध करुन देणार असल्याचे आरबीआयने जाहीर केले. […]
काय सांगता? कापसामुळे पडले सोयाबीनचे बाजारभाव? कसे ते वाचा

भारतीय कापूस महामंडळा अर्थात सीसीआयच्या कारभारामुळे तेलाच्या बाजारात ताण निर्माण होऊन सोयाबीन आणि मोहरीचे भाव पडल्याची घटना या आठवड्यात घडली आहे. दुसरीकडे परदेशातील भाववाढीमुळे सोयाबीन तेल, पामतेल, शेंगदाणा तेल यांच्या किंमती वधारले. कापसामुळे सोयाबीन तेल बियांच्या किंवा मोहरीच्या तेलबियांच्या किंमती कशा घसरल्या असा प्रश्न अनेकांना पडू शकतो. पण झालेय तसेच. यंदा सीसीआय म्हणजेच कापूस खरेदी […]
हवामान बदलले, ऊस-हळदीचे कसे करायचे पीक व्यवस्थापन?

Sugarcane farming : पुढील पाच दिवस हवामन कोरडे राहण्याची शक्यता असल्यामूळे व बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला असल्यामूळे पिकास, फळबागेस, भाजीपाला व फुल पिकास आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने पुढील प्रमाणे कृषि हवामान आधारीत कृषि सल्ल्याची शिफारस केली आहे. ऊसाचे व्यवस्थापन: ऊस पिकात आवश्यकतेनूसार […]
ढगाळ वातावरणाचा पिकांना फटका, तूर, ज्वारी, गव्हाची अशी घ्या काळजी

Rabi crop: सध्याच्या ढगाळ वातावरणामूळे व वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे पिकावर किडींचा प्रादूर्भाव दिसून येत आहे, याच्या व्यवस्थापनासाठी किटकनाशकाची फवारणी करावी तसेच पिकात, फळबागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे, असा सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतील तज्ञ समितीने दिला आहे. कापूस पिकाचे व्यवस्थापन: वेचणीस तयार असलेल्या कापूस पिकात वेचणी करून […]
गहू तीन आठवड्याचा झालाय, पीकात तणही आलेय, असा करा बंदोबस्त….

Gahu sheti : अनेक शेतकऱ्यांनी लागवड केलेले गहू पिक सध्या 21 दिवसाचे झाले आहे. मात्र त्यामध्ये रुंद व गवत वर्गीय तण आढळून येत आहेत. त्यावर शेतकरी उपाय शोधत आहेत. ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ. अरुण कांबळे यांनी त्यावर पुढील उपाय सुचवला आहे. गहू पिकामध्ये रूंद व गवतवर्गीय तणांचे नियंत्रणासाठी खालील कोणत्याही एका तणनाशकांचा वापर करावा १. […]
राज्यात विकसित झाले टोमॅटो आणि मिरचीचे आले नवे वाण, मिळाली जाणून घ्या वैशिष्ट्ये…

Tomato and Chilly variety: उद्यानविद्या पिकांची गुणवत्ता, अधिसूचना आणि वाण प्रसाराणासाठीच्या दिनांक ५ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या ३१व्या केंद्रीय उपसमितीच्या बैठकीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणीच्या उद्यानविद्या संशोधन (भाजीपाला) केंद्राने विकसित केलेले टोमॅटो वाण पीबीएनटी-२०, मिरची वाण पीबीएनसी-१७ आणि विद्यापीठाच्या संभाजीनगर येथील फळ संशोधन केंद्राने विकसित केलेला चिंच वाण ‘शिवाई’ यांना महाराष्ट्र राज्यात लागवडीस […]
या पिकाला बाजारात सध्या एका क्विंटलचे मिळतात ७० हजार रुपये…

Silk agriculture : शेती करताना प्रयोगशील शेतकरी वेगवेगळ्या पिकांचा पर्याय शोधून काढतात. कारण त्यांना चांगला बाजारभाव आणि चांगले उत्पन्न अपेक्षित असते. मराठवाड्यातील कोरडवाहू शेतकऱ्यांनी असाच एक पर्याय शोधला असून सध्या ते त्यातून लाखोंची कमाई करत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण, फुलंब्री तालुक्यांसह जालना जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये असंख्य शेतकरी मागील काही वर्षांपासून रेशीम शेतीकडे वळाले आहेत. […]
ऊसाची एफआरपी मिळण्यात अडचण येणार? कारखानदारांच्या ‘प्रतापामुळे’ साखर घसरली..

Sugarcane FRP :सध्या जास्त भाव देणाऱ्या कारखान्याला ऊस देण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये चढाओढ लागली आहे. दुसरीकडे साखर कारखानेही ऊसाचे गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ऊसाची पळवापळवी करताना दिसत आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली असून त्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या एफआरपीसह ऊस दरावर परिणाम होऊ शकतो. होय हे खरे आहे आणि त्याचा फटका थेट राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसणार […]
अवकाळी पावसाने नाशिकमधील द्राक्षबागांचे प्रचंड नुकसान

आज पहाटेच्या दरम्यान नाशिकच्या द्राक्षपट्यात सुमारे दोन तासांहून अधिक पाऊस झाल्याने द्राक्षबागांना त्याचा फटका बसला आहे. निफाड तालुक्यातील उगाव, रानवड, निफाड, वनसगाव, शिवडी यासह परिसरातील गावांमध्ये दिनांक ५ नोव्हेंबर रोजी पहाटे तीनच्या सुमारास पावसाला सुरूवात होऊन सुमारे दोन ते अडीच तास पाऊस सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या पावसाने परिसरातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले […]