खरीपासाठी शासन सज्ज; खते-बियाणांसाठी स्वतंत्र यंत्रणा, नुकसानभरपाईही देणार…

Kharif season : यंदा जून महिन्यात समाधानकारक पावसामुळे राज्यभरात खरीप हंगामाच्या पेरण्या वेळेत पार पडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेतले असून, पेरणीपूर्व तयारीपासून संभाव्य नुकसानीपर्यंत सर्वच पातळीवर यंत्रणा सक्रिय ठेवण्यात आली आहे. राज्याच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेत बियाणे व खते उपलब्ध करून देण्यासाठी यंदा वेगळी यंत्रणा उभारली आहे. बियाणे दुकानदारांवर थेट […]
यंदा पीक विम्यासाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या…

Crop insurance : महाराष्ट्र शासनाने खरीप 2025 व रब्बी 2025-26 हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना सुधारित स्वरूपात लागू केली आहे. यामध्ये उत्पादनावर आधारित कप आणि कॅप मॉडेल 80:110 पद्धतीने नुकसान भरपाई दिली जाणार आहे. ही योजना फक्त अर्धसुरक्षित क्षेत्रातील अर्धसुरक्षित पिकांसाठीच लागू असून, क्षेत्र आधारित पद्धतीने नुकसान भरपाई निश्चित होईल. विमा भरपाई कोणत्या पिकासाठी मिळेल?खरीप हंगामासाठी खालील […]
राज्यात संरक्षित शेतीतून उत्पादन वाढीस मिळणार चालना…

agricultural production : शाश्वत शेतीसाठी पायाभूत सुविधा उभारणी आणि प्रयोगशील शेतीस प्रोत्साहन देणे हे राज्य शासनाचे प्रमुख उद्दिष्ट ठरत आहे. फळपिकांची गुणवत्ता आणि उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी संरक्षित शेती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, तसेच त्या-त्या पिकासाठी योग्य अशा संरचनात्मक तंत्रज्ञानाचा अभ्यासपूर्वक अवलंब करावा, असे निर्देश शासन पातळीवरून देण्यात आले आहेत. राज्य शासनाच्या वतीने आयोजित तांत्रिक आढावा बैठकीत फळपिकांमध्ये […]
ऑनलाइन जमीन नोंदी: शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा!…

Online land records: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण आणि नवीन डिजिटल सुविधा १ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होत आहे. महाराष्ट्राच्या भूमी अभिलेख विभागाने शेतकऱ्यांना सातबारा, ८अ उतारे आणि इतर जमीन कागदपत्रे व्हॉट्सअॅपवर फक्त १५ रुपये शुल्कात उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. महाकरार: डिजिटल सुविधाशेतकऱ्यांना आता महाभूमी पोर्टलवर मोबाईल नोंदणी करून ही डिजिटल सेवा मिळवता येईल. यामुळे शेतकऱ्यांचा […]
नाशिकमध्ये डीएपी खताचं संकट आणि पर्याय…

DAP fertilizer : नाशिक जिल्ह्यात खरिपाच्या हंगामाची तयारी सुरू आहे. या काळात शेतकऱ्यांकडून डीएपी (डाय-अमोनियम फॉस्फेट) खताची मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे. मात्र, डीएपी खताची उपलब्धता कमी झाल्याने काही ठिकाणी त्याचे दर वाढले आहेत. याचा परिणाम शेतकऱ्यांवर होत असून, कृषी विभागाने यावर लक्ष देण्याची गरज आहे. डीएपी खताची कमतरता का? डीएपी खताच्या कमतरतेचे मुख्य कारण पुरवठा साखळीतील […]
या योजनेमुळे अख्ख्या गावाच्या लाईट बिलाची झंझट संपणार; शेतकऱ्यांनाही फायदा…

‘Model Solar Village’ : सूर्यघर मुफ्त बिजली योजनेंतर्गत ‘मॉडेल सोलर व्हिलेज’ ही गावांना प्रोत्साहन देणारी योजना राबवित आहे. या योजनेविषयी ही माहिती आपला भारत देश पर्यायाने महाराष्ट्र राज्य आणि राज्यातील गावे-घरे मोफत सोलर वीजेने ऊर्जावान करण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाने केला आहे. अनेक नागरिक आपल्या निवासस्थानी सोलर यंत्रणा स्थापित करून वीजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाल्याची […]
हिंगोलीतील हळद संशोधन केंद्र देणार शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान…

Turmeric Research Center : हळद पिकाचा जास्त फायदा शेतकऱ्यांना व्हावा, त्यांना नवे तंत्रज्ञान मिळावे आणि त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारावी यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. या केंद्राच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी अलीकडेच एक बैठक झाली. या बैठकीत शेतकऱ्यांना आधुनिक आणि कमी खर्चात हळद उत्पादनासाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान उपलब्ध करून […]
खरीप भात लागवडीपूर्वी ‘या’ बाबी महत्त्वाच्या; जाणून घ्या…

Kharif rice cultivation : पावसाळा सुरू होत असताना भात लागवडीसाठी शेतकऱ्यांनी वेळेवर आणि शास्त्रीय पद्धतीने तयारी करणे महत्त्वाचे आहे. नाशिक जिल्ह्यात विशेषतः त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा, इगतपुरी अशा भागांत भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय पुणे जिल्ह्यात मावळ, हवेली, सातारा जिल्ह्यात जावळी, पाटणचा परिसर आणि कोल्हापूर जिल्ह्यासह कोकणात भात लागवडीची तयारी सुरू झालेली आहे. यासाठी पहिल्या […]
सावधान, शेतात फवारणी करताना अशी घ्या काळजी; अन्यथा होईल विषबाधा…

Field spraying : शेती करताना कीड नियंत्रणासाठी किटकनाशकांचा वापर अपरिहार्य असतो. मात्र त्याचा वापर करताना शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली नाही, तर याचे दुष्परिणाम आरोग्यावर होऊ शकतात. अनेकदा फवारणी करताना साध्या चुकांमुळे विषबाधा होऊन अपघात किंवा आजार उद्भवतात. त्यामुळे किटकनाशके फवारण्यापूर्वी, फवारताना आणि फवारणीनंतर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. फवारणी करण्याआधी वापरण्यात येणाऱ्या रसायनाच्या […]
कापसाबरोबर घ्या आंतरपीक; असे करा पेरणीपूर्व नियोजन…

Cotton intercropping : शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्वाचा कृषि हवामान आधारीत सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी येथील ग्रामीण कृषि मौसम सेवा योजनेतून प्रसिद्ध करण्यात आला आहे. पेरणीस योग्य स्थिती निर्माण होईपर्यंत कोणतीही घाई न करता शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, असे विद्यापीठाच्या तज्ञांनी स्पष्ट केले आहे. जमिनीत वापसा स्थिती येण्यासाठी किमान ७५ ते १०० मिमी पावसाची नोंद […]