शीत तापमानात आंबा साठविण्याचे तंत्रज्ञान , आंबा उद्योगाला नवे बळ !

भारतातील आंबा हा केवळ फळ नसून सांस्कृतिक, आर्थिक आणि भावनिक मूल्य असलेला ‘फळांचा राजा’ आहे. मात्र आंब्याचे उत्पादन हंगामी असल्याने त्याचे दीर्घकालीन साठवण व निर्यात ही मोठी समस्या ठरते. यावर उपाय म्हणून शीत तापमानात आंबा साठविण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले असून, यामुळे आंबा उद्योगाला नवे बळ मिळत आहे. शीतसाठवण तंत्रज्ञानाची गरज आंबा पिकल्यावर त्याचे आयुष्य फार […]
फार्मर आयडी नसतानाही आता महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करता येणार…

MahaDBT Portal : वनहक्क पट्टेधारक शेतकऱ्यांच्या लढ्याला अखेर यश आले असून महाडीबीटी पोर्टलवरील सर्व कृषी योजनांचा लाभघेण्यासाठी फार्मर आयडी अनिवार्य असल्याने अनेकपट्टेधारक शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहत होते. मात्र, आ. राजकुमार बडोले यांच्या पाठपुराव्यामुळे अखेर शासनाने ‘महाडीबीटी’ साठी फार्मर आयडी सक्तीचे नसल्याचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणात वनहक्क पट्टेधारक शेतकरी शेती करतात; परंतु […]
‘शक्ती’ माघारी, पण ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा लपंडाव सुरू….

Weather forecast : महाराष्ट्राच्या हवामानात गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणात बदल दिसून येत आहेत. अरबी समुद्रातून निर्माण झालेलं ‘शक्ती’ चक्रीवादळ आता शांत झालं असलं, तरी त्याचा परिणाम अजूनही राज्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागावर जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, अरबी समुद्राच्या पश्चिम मध्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय राहिल्यामुळे पुढील २४ तासांमध्ये काही भागांवर पावसाच्या सरी […]
गोठ्याची स्वच्छता राखण्यासाठी ‘ब्लीचिंग पावडर’ ठरत आहे रामबाण उपाय…

Bleaching powder : ग्रामीण भागातील पशुपालकांसाठी गोठ्याची स्वच्छता राखणे ही एक मोठी जबाबदारी असते. रोगराई टाळण्यासाठी स्वच्छता अत्यावश्यक असून, यासाठी वापरले जाणारे एक प्रभावी, स्वस्त आणि सहज उपलब्ध रसायन म्हणजे ब्लीचिंग पावडर किंवा सोडियम हायपोक्लोराईट. हे रसायन आता अनेक शेतकरी आणि पशुपालकांच्या दैनंदिन वापरात आले असून, त्याचे परिणामही सकारात्मक दिसत आहेत. ब्लीचिंग पावडरमध्ये जंतुनाशक गुणधर्म असल्यामुळे गोठ्यातील विषाणू, […]
या आठवड्यात गहू पिकाची कशी काळजी घ्याल?

wheat crop : कांडी धरण्याच्या अवस्थेतील गहू पिकाचे व्यवस्थापन कसे करावे यासंदर्भात महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले आहे. गहू पकात कोळपणी व खुरपणी करून पिक तण विरहीत ठेवावे जेणेकरून तणांची अनद्रव्यांसाठीची स्पर्धा रोखण्यास व जमिनीत ओलावा टिकून राहण्यासाठी मदत होईल. गहू पिकाच्या ज्या महत्त्वाच्या अवस्था आहेत त्यावेळी पकास पाणी देणे फायदेशीर ठरते. […]